200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.
350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.
350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.
पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.
पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही काँग्रेसने देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
आता व्यापारी वर्ग चोरी करत होता म्हणून 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली.
आता व्यापारी वर्ग चोरी करत होता म्हणून 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली.
पूर्वी शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देऊन काँग्रेसने देशाला लुटले होते.
मोदिजीनी मोठे व्यापाऱ्यांना 11 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटण्यापासून वाचवले होते.
काँग्रेस जीडीपी 8 टक्के ठेवून देशाला लुटले होते.
मोदिजीनी जीडीपी 4.5 टक्के करून देशाची लूट थांबवली.
मोदिजीनी मोठे व्यापाऱ्यांना 11 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटण्यापासून वाचवले होते.
काँग्रेस जीडीपी 8 टक्के ठेवून देशाला लुटले होते.
मोदिजीनी जीडीपी 4.5 टक्के करून देशाची लूट थांबवली.
काँग्रेसने देश लुटून रिजर्व बँकेत 300 टन सोने आणि 9 लाख कोटी रुपये आपत्कालीन निधी जमा करून ठेवला होता.
नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण ठेवून आणि आपत्कालीन निधी काढून देश लुटण्यापासून वाचवला आहे.
काँग्रेसन देशात नवीन कंपन्या काढून रोजगार निर्मिती करून देश लुटला होता.
नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण ठेवून आणि आपत्कालीन निधी काढून देश लुटण्यापासून वाचवला आहे.
काँग्रेसन देशात नवीन कंपन्या काढून रोजगार निर्मिती करून देश लुटला होता.
मोदीजीनी सर्व कंपन्या विकून रोजगार संपवून देश लुटण्यापासून वाचवला आहे.
काँग्रेसने देश अन्नधान्य मध्ये समृद्ध करून निर्यात करून लुटला होता.
मोदिजीना आता कांदा ही आयात करून देश लुटण्यापासून वाचवला आहे.
सर्वात भारी म्हणजे काँग्रेसने देशातील जनतेलाव शेतकर्यांना कधीही देशद्रोही न
काँग्रेसने देश अन्नधान्य मध्ये समृद्ध करून निर्यात करून लुटला होता.
मोदिजीना आता कांदा ही आयात करून देश लुटण्यापासून वाचवला आहे.
सर्वात भारी म्हणजे काँग्रेसने देशातील जनतेलाव शेतकर्यांना कधीही देशद्रोही न
ठरवता लोकशाही हत्या केली होती.
मोदिजीना आता काहीही बोलले की देशातील जनतेला व शांततेने आंदोलन करणार्या शेतकर्यांना देशद्रोही,आतंकवादी,खालीस्तानी ठरवून लोकशाहीची हत्या मोदिजीनी थांबवली आहे.
@INCIndia @RahulGandhi @BJP4India @narendramodi @nsitharaman @Pawankhera @PawarSpeaks
मोदिजीना आता काहीही बोलले की देशातील जनतेला व शांततेने आंदोलन करणार्या शेतकर्यांना देशद्रोही,आतंकवादी,खालीस्तानी ठरवून लोकशाहीची हत्या मोदिजीनी थांबवली आहे.
@INCIndia @RahulGandhi @BJP4India @narendramodi @nsitharaman @Pawankhera @PawarSpeaks
@bb_thorat @lankesh009696 @anil010374 @AjitPawarSpeaks @Am_here_DURGA @srinivasiyc @srivatsayb @sachin_inc @gpekmaratha @Liberal_India1 @manas_pagar @fu_baifu @faijalkhantroll @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @prathameshs1189 @rohan_mutha @rohanrgupta
व्हाट्सअँप साभार
#कडू
#कडू