ही कविता वाचलीच असेल. चमचे/गुलाम/मंदसैनिक जोशात RT करतायेत.

सर्वप्रथम, गांधी-आंबेडकर एका कडव्यात बसतातंच कसे? गांधीबद्दल आंबेडकरांचे मत जग जाहीर आहे.

१९४८ मधे गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मणांची हत्या करताना आणि त्यांची घरं जाळताना ‘बंधुत्वतुल्यसम गांधीत्व’ कुठे गेलेलं?

१/६
फाळणीला जबाबदार कोण? सैयद चं नाव घ्यायची हिम्मत नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषी ठरवायचं.

माऊंटबॅटन ने फालणीचा निर्णय गांधी-नेहरु-जिन्नाह ह्यांच्याशी चर्चा करुन घेतलेला का सावरकरांशी चर्चा करुन🤷🏻‍♂️

रक्ताने लिहीलेली घटना म्हणे🤦🏻‍♂️कोणाच्या रक्ताने?

२/६
ऐय्याश पेशवाई?

छत्रपतींच्या पेशव्यांना ऐय्याश म्हणायची हिम्मत होते तरी कशी?

मुघल आणि निझाम सारख्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांची वाट लावणारे थोरले बाजीराव ह्या पुरोगीम्यांना खटकणारंच.

पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचे सगळ्यात विश्वासू नानासाहेब ऐय्याश?

३/६
हैदर, निझाम आणि इंग्रजांच्या नुसक्या आवळणारे थोरले माधवराव ऐय्याश?

पेशवे हे छत्रपती नेमत असत. ह्या B-ग्रेड्यांना छत्रपतींपेक्षा जास्तं कळतं का?

शिवछत्रपतींचं स्वप्न आणि पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता सगळ्या पेशव्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं.

४/६
गोध्राचा विषय निघाला नाही तर नवलंच.

अरे पण शांतिप्रिय समाजाच्या लोकांनी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्सप्रेस मधल्या ५९ कारसेवकांना जाळून मारलं हे सांगायची हिम्मत होत नाही का?

त्या कटात कोण-कोण सहभागी होतं ते पहा...धर्मनिरपेक्षतेचा चष्मा पण ते लपवू शकणार नाही.

५/६
ह्या ढोंगी लोकांना ‘इंदिराच्या रक्ताचा सडा’ आठवतो पण दिल्ली च्या रस्त्यांवार हजारों शिखांचे रक्त आठवत नाही.

कश्मीर मधे हिंदुंवर झालेले अत्याचार आठवत नाहीत, बंगाल व केरळ मधे भाजप/संघाच्या लोकांच्या कत्तली दिसत नाहीत.

ह्यांना केवळ निवडक अजेंडा पसरविण्यात रस आहे.

६/६
You can follow @TheDarkLorrd.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.