समरकंद म्हणजे सध्याचा उझबेकिस्तान. तिथला क्रूर शासक तैमूर. भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला. अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. तो अत्यंत क्रूर, निर्दयी, दुष्ट होता.
हाच तो तैमुर ज्याचे नाव तो पराक्रमी होता
म्हणून करिना कपूर ने
हाच तो तैमुर ज्याचे नाव तो पराक्रमी होता
म्हणून करिना कपूर ने
स्वतःच्या मुलाचे नाव तैमुर ठेवले.
त्या तैमुर ला एका रणरागिणीने जेरीस आणले होते.
*रामप्यारी चौहान - लेख अवश्य अवश्य अवश्य वाचा*
तैमुर च्या अत्याचाराचे किस्से वाचून कुणाचाही थरकाप उडेल.
अफगाणिस्तान चा प्रदेश जिंकून तैमुर
हरिद्वार हरियाणा दिल्लीच्या रोखाने पंजाब उध्वस्त करून निघाला
त्या तैमुर ला एका रणरागिणीने जेरीस आणले होते.
*रामप्यारी चौहान - लेख अवश्य अवश्य अवश्य वाचा*
तैमुर च्या अत्याचाराचे किस्से वाचून कुणाचाही थरकाप उडेल.
अफगाणिस्तान चा प्रदेश जिंकून तैमुर
हरिद्वार हरियाणा दिल्लीच्या रोखाने पंजाब उध्वस्त करून निघाला
वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार ही केला ,पण तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही.
राजे महाराजे थकले तरी भारतीय जनता हार मानणारी नव्हती.
उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातीच्या प्रमुखांनी देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली.
आमने सामने
राजे महाराजे थकले तरी भारतीय जनता हार मानणारी नव्हती.
उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातीच्या प्रमुखांनी देश धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली.
आमने सामने
लढून आपला निभाव तैमुर समोर लागणार नाही.ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले.
जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले.
गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले.
पण आजपर्यंत शस्त्र हाती न धरलेले असल्याने त्या सर्वांचे
जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले.
गावोगावचे तरुण लढण्यासाठी आले.
पण आजपर्यंत शस्त्र हाती न धरलेले असल्याने त्या सर्वांचे
प्रशिक्षण जरुरीचे होते.
तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग नी त्या सर्व सेनेला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
इसवी 1305 मध्ये हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग छोटे संस्थानिक होते.
इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून जाळून नष्ट
तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग नी त्या सर्व सेनेला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
इसवी 1305 मध्ये हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग छोटे संस्थानिक होते.
इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून जाळून नष्ट
करून टाकले होते .
त्यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून ह्या हिरव्या संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 80000 युवकांची 1 सेना देशभरातून तयार झाली होती .
सर्व जातिजमातीची महापंचायत पुन्हा एकदा बसली.
त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता
त्यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून ह्या हिरव्या संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 80000 युवकांची 1 सेना देशभरातून तयार झाली होती .
सर्व जातिजमातीची महापंचायत पुन्हा एकदा बसली.
त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता
गावोगावच्या युवती ही लढायला तयार झाल्या होत्या.सर्वानी 1 मताने ठराव मंजूर केला की स्त्री सेना तयार करून त्यांना लढण्याचे प्रशिक्षण ही द्यायचे.
तब्बल 45000 युवतींची स्त्री सेना तयार झाली.
त्यांची सेनापती होती रामप्यारी चौहान.
कोण होती ही रामप्यारी चौहान ?
तब्बल 45000 युवतींची स्त्री सेना तयार झाली.
त्यांची सेनापती होती रामप्यारी चौहान.
कोण होती ही रामप्यारी चौहान ?
UP मधील सहारनपूर गावात रामप्यारी चा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला.
लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून रामप्यारी चे मन पेटून उठले होते.
अन्यायाचा प्रतिकार करायचा तर शरीर मजबूत हवे! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.त्यासाठी रामप्यारी रोज सुर्योदयापूर्वी व
लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून रामप्यारी चे मन पेटून उठले होते.
अन्यायाचा प्रतिकार करायचा तर शरीर मजबूत हवे! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.त्यासाठी रामप्यारी रोज सुर्योदयापूर्वी व
सूर्यास्तानंतर आपल्या शेतात जाऊन सर्व प्रकारचे व्यायाम करत असे. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते.
गावकरी तिच्यावर टीका करीत पण तिचे आईवडील तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.
एकदा पंचायती समोर तिने ह्याचे महत्त्व पटवून सांगितले.
इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल
गावकरी तिच्यावर टीका करीत पण तिचे आईवडील तिच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.
एकदा पंचायती समोर तिने ह्याचे महत्त्व पटवून सांगितले.
इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल
तर आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे.तिने सांगितलेला उपाय सहजसाध्य होता आणि सर्वाना पटला होता .
गावोगावी अशी व्यायाम शिबीरे होऊ लागली.
सुरुवातीला 8 मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच 45000 पर्यत पोचली.
हा काळ होता 1330 चा. एका पायाने लंगडा
तैमुर दिल्ली उध्वस्त करून पुढे
गावोगावी अशी व्यायाम शिबीरे होऊ लागली.
सुरुवातीला 8 मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच 45000 पर्यत पोचली.
हा काळ होता 1330 चा. एका पायाने लंगडा
तैमुर दिल्ली उध्वस्त करून पुढे
सरकत होता .
पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले.
लुटालूट करायला तो ज्या गावात जाई. ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे. सर्व धनधान्य बाडबिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत.
लुटायचे, मारायचे, बाटवायचे कुणाला ?
गावकरी विहिरीतील पाण्यात ही कचरा व घाण टाकून जात .
तैमुर च्या सैन्याची
पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले.
लुटालूट करायला तो ज्या गावात जाई. ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे. सर्व धनधान्य बाडबिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत.
लुटायचे, मारायचे, बाटवायचे कुणाला ?
गावकरी विहिरीतील पाण्यात ही कचरा व घाण टाकून जात .
तैमुर च्या सैन्याची
उपासमार होऊ लागली.
गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाईत. त्यावेळी गनिमी कावा वापरून अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत व पळून जात .
दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात .रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले.
ह्या हल्ल्यानी
गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाईत. त्यावेळी गनिमी कावा वापरून अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत व पळून जात .
दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात .रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले.
ह्या हल्ल्यानी
तैमुर हैराण झाला . सैन्य ही उपाशी राहू लागले तशी चिडचिड ही वाढू लागली.
रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले .
रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि ते कायम करत असताना काळजी घेत असत की तैमुर च्या सैन्याला झोप मिळणार नाही
रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले .
रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि ते कायम करत असताना काळजी घेत असत की तैमुर च्या सैन्याला झोप मिळणार नाही
हरदाई जाट,देवीकौर राजपूत,चंद्रो,ब्राम्हणी,रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती.
एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे.तंबूला आगी लावणे, हत्ती पिसाळणे,सततचे जागरण ह्यामुळे तैमुर चे सव्वा लाख सैन्य जेरीस आणले गेले.
बरेच सैनिक तडफडून
एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे.तंबूला आगी लावणे, हत्ती पिसाळणे,सततचे जागरण ह्यामुळे तैमुर चे सव्वा लाख सैन्य जेरीस आणले गेले.
बरेच सैनिक तडफडून
मरण पावले.
मेरठ वर हल्ला केल्याचा तैमुर ला आता पस्तावा होऊ लागला.
लपून बसलेले जोगराजसिंग चे सैनिक अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले.
त्यांनी सैनिकाच्या तुकड्या केलेल्या होत्या.
त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे.
तीच कहाणी स्त्री सेनेची होती.
रामप्यारी ने दिवसा व रात्री
मेरठ वर हल्ला केल्याचा तैमुर ला आता पस्तावा होऊ लागला.
लपून बसलेले जोगराजसिंग चे सैनिक अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले.
त्यांनी सैनिकाच्या तुकड्या केलेल्या होत्या.
त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे.
तीच कहाणी स्त्री सेनेची होती.
रामप्यारी ने दिवसा व रात्री
लढण्यासाठी आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. 1 तुकडी झाडांवर बसून तैमुर सैन्यावर शरवर्षाव करे तर दुसरी तुकडी मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत .
पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया लढाईच्या ऐन धुमाळीत तैमुरच्या दिशेने निघाला.तैमुर च्या
पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया लढाईच्या ऐन धुमाळीत तैमुरच्या दिशेने निघाला.तैमुर च्या
अंगरक्षकाना उडवून बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारी ने पाहिले मात्र ती आपल्या तुकडीसहित त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली आणि सपासप सैनिक कापत स्त्री सेना तैमुरच्या जवळ पोचली.
चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून तैमुर सैनिक पुरते गोंधळले.
हरवीरसिंग च्या रक्षणार्थ
चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून तैमुर सैनिक पुरते गोंधळले.
हरवीरसिंग च्या रक्षणार्थ
आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका खिजराखान ने ओळखला.
त्याने तैमुरचा घोडा खेचून सटकण्याचा प्रयत्न केला. काहीसा यशस्वी ही होत होता तोच 22000 सैनिकांची दुसरी व अंतिम तुकडी घेऊन ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले.
घमासान लढाई पेटली.
तैमुर चक्क पळून जात होता. रामप्यारी ने त्याला
त्याने तैमुरचा घोडा खेचून सटकण्याचा प्रयत्न केला. काहीसा यशस्वी ही होत होता तोच 22000 सैनिकांची दुसरी व अंतिम तुकडी घेऊन ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले.
घमासान लढाई पेटली.
तैमुर चक्क पळून जात होता. रामप्यारी ने त्याला
पाहिले व त्याचा पाठलाग चालू केला.
रामप्यारी ही घोड्यावर व तैमुर ही घोड्यावर
तैमुर ने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणारा काखेच्या उघड्या भागावर रामप्यारी ने दौड घेतानाच बाण चालवले.
रामप्यारी ने त्याला गाठून त्याच्यावर तलवार ही चालवली पण विष लावलेले बाण शिरल्याने तैमुर बेशुद्ध
रामप्यारी ही घोड्यावर व तैमुर ही घोड्यावर
तैमुर ने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणारा काखेच्या उघड्या भागावर रामप्यारी ने दौड घेतानाच बाण चालवले.
रामप्यारी ने त्याला गाठून त्याच्यावर तलवार ही चालवली पण विष लावलेले बाण शिरल्याने तैमुर बेशुद्ध
होऊन घोड्यावरून पडला.
खिजराखान ला मागे येताना बघून रामप्यारी जंगलात नाहीशी झाली.
ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून समरकंद ला पळून गेला.
गळा ,छाती,बंगलेतील जखमामुळे तैमुर लवकरच मरून गेला.
अश्या ह्या पळपुट्याचे तिकडे शूर योद्धा
खिजराखान ला मागे येताना बघून रामप्यारी जंगलात नाहीशी झाली.
ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून समरकंद ला पळून गेला.
गळा ,छाती,बंगलेतील जखमामुळे तैमुर लवकरच मरून गेला.
अश्या ह्या पळपुट्याचे तिकडे शूर योद्धा
आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे ऊभे आहेत.
आणि इथे त्याचे नाव आपल्या मुलाला दिले जात आहे.
देश,धर्म,संस्कृतीच्या रक्षणासाठी एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले.
पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर लक्षात ठेवला.तैमुरसारख्या नराधमांला समोर
आणि इथे त्याचे नाव आपल्या मुलाला दिले जात आहे.
देश,धर्म,संस्कृतीच्या रक्षणासाठी एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले.
पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर लक्षात ठेवला.तैमुरसारख्या नराधमांला समोर
गाठून त्याला विदीर्ण करणारी रामप्यारी चौहान ला ही भारतीय लोक पार विसरून गेले
हा इतिहास आम्हाला कधीच शिकवला गेला नाही.
तैमुर आला हे शिकवलं पण तो घाबरून पळाला हे कधीच शिकवलं नाही.
इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे
रामप्यारीला मानाचा मुजरा
इति
जय हिंद
जय मा भारती
हा इतिहास आम्हाला कधीच शिकवला गेला नाही.
तैमुर आला हे शिकवलं पण तो घाबरून पळाला हे कधीच शिकवलं नाही.
इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहिजे
रामप्यारीला मानाचा मुजरा
इति
जय हिंद
जय मा भारती